...आणि आणीबाणी लादण्यासारखे भयंकर पाऊल इंदिराजींनी उचलले!
गैरप्रकार केल्याच्या कारणावरून इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली गेल्याने पंतप्रधानपदी राहण्याचा कायदेशीर व नैतिक अधिकार त्यांनी गमावला आहे, म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी, वृत्तपत्रांनी, विचारवंतांनी व नागरिकांनी केली. २५ जूनच्या संध्याकाळी झालेल्या जाहीर सभेत जयप्रकाशांनीही मागणी केली. जर इंदिराजींनीही राजीनामा दिला नाही, तर तो मागण्यासाठी २९ जून पासून देशभर आंदोलन सुरू केले .......